AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Dosh Upay : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर येतात असे अनुभव, जाणून घ्या प्रभावी उपाय

पत्रिकेत मंगल दोष (Mangal Dosh Upay) असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात असे म्हटले जाते. यामुळे व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबतो.

Mangal Dosh Upay : पत्रिकेत असेल मंगळ दोष तर येतात असे अनुभव, जाणून घ्या प्रभावी उपाय
मंगळ दोष उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 06, 2023 | 2:32 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा शनि, राहू आणि केतू प्रमाणेच क्रूर ग्रह मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे. पत्रिकेत मंगल दोष (Mangal Dosh Upay) असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात असे म्हटले जाते. यामुळे व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. याशिवाय मालमत्तेशी संबंधित वादांनाही सामोरे जावे लागेल. पत्रिकेत मंगळ दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

पत्रिकेत मंगळ दोषाची लक्षणे

  • ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगल दोष असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नास विलंब होतो, यासोबतच अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
  • जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याला जास्त राग येतो. त्यामुळे लोकं दुरावतात.
  •  जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याला डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय उच्च रक्तदाब , लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारही होऊ शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीला कादेशीर कारवाईला समोर जावे लागते.

जाणून घ्या मंगळ दोष कमी करण्याचे उपाय

  • ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल अर्पण करावे. यासोबत पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे.
  • ज्योतिष शास्त्रानुसार जर पत्रिकेत मंगळाची स्थिती खराब असेल तर त्या व्यक्तीने प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी विधीवत हनुमानजीची पूजा करावी.
  • पत्रिकेत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने मसूर, गहू, लाल रंगाचे कपडे, गूळ इत्यादी दान करावे.
  •  जर पत्रिकेत मंगळ दोष असेल आणि विवाहात अडथळा येत असेल तर हनुमानजींची विधि-विधानानुसार पूजा करावी आणि त्यांना शेंदूर अर्पण करावा. त्यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा
रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम.
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.