AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vashi Rajyog : ऑगस्टमध्ये जुळून येणार वाशी राजयोग, या तीन राशींच्या लोकांची होणार चांदी

Vashi Rajyoga सूर्याच्या संक्रमणाला जोतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्याचे संक्रमण होणार आहे यामुळे एक विशेष माणला जाणारा वाशी राजयोग तयार होतोय. याचा तुमच्या राशीला फायदा होणार का ते जाणून घ्या.

Vashi Rajyog : ऑगस्टमध्ये जुळून येणार वाशी राजयोग, या तीन राशींच्या लोकांची होणार चांदी
राजयोगाImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 28, 2023 | 10:09 PM
Share

मुंबई : सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो (Sun Transit). सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. सूर्य सध्या कर्क राशीत आहे. 16 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे लोकांच्या जीवनात मोठे बदल घडतील. सूर्य यश, आरोग्य आणि स्वाभिमान देणारा आहे. सूर्य सिंह राशीत प्रवेश केल्यावर वाशी राजयोग (Vashi Rajyog) तयार होईल. यामुळे 3 राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. मनोकामना पूर्ण होतील आणि धनलाभही होईल.

या राशीच्या लोकांना होमार मोठा फायदा

  1. सिंह : वाशी राजयोग सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवेल. व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल. वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रश्न निकाली लागतील. कौटूंबीक जीवनात अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होती. थोऱ्या मोठ्यांचे आशिर्वाद लाभतील.
  2. वृश्चिक : वाशी राजयोग या राशीच्या लोकांना अनेक फायदे देतील. आयुष्यात चांगले दिवस सुरू होतील. व्यवसायातही यश मिळेल. आर्थिक प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. जीवनात आनंद वाढेल. स्वतःच्या घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जुने येणे वसूल होईल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. प्रेम संबंधांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे.
  3. धनु : वाशी राजयोग धनु राशीच्या लोकांना अनेक लाभ देईल. नशिबाच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसाय चांगला राहील. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. बांधकाम व्यावसायाशी संबंधीत असलेल्यांना हा काळ विशेष फलदायी असेल. समाधानी वृत्ती ठेवावी लागेल. पती पत्नीच्या नात्यातील कटूता दूर होईल. गेले अनेक दिवस ज्या गोष्टींसाठी मेहनत घेत आहात त्याचे फळ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.