AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu tips : या पाच गोष्टी केल्याने दुर होतो वास्तूदोष, एक रूपयाही खर्च करण्याची गरज नाही‌‍!

वास्तुदोष असलेले घर नकारात्मकता, आजारपण, आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधातील समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते. तुम्ही अशा जागेत राहात असाल तर काही बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे.

Vastu tips : या पाच गोष्टी केल्याने दुर होतो वास्तूदोष, एक रूपयाही खर्च करण्याची गरज नाही‌‍!
वास्तूदोषImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 25, 2023 | 7:31 PM
Share

मुंबई : भारतीय वास्तूशास्त्र जगभरात प्रसिद्ध आहे. वास्तूदोषाच्या (Vastu Tips Marathi) संबंधीत यात अनेक उपाय सांगण्यत आलेले आहेत. वास्तूदोष म्हंटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे खर्च! मात्र असे अनेक उपाय आहेत जे कुठलेच पैसे खर्च न करतासुद्धा प्रभावी ठरतात. तुमचे घर कोणत्याही दिशेने बांधले गेले असो किंवा वास्तुनूसार हे तयार केले गेले नसेल तर, हे पाच उपाय घरातला वास्तूदोष दुर करू शकतात.

वास्तूशास्त्रातले हे पाच उपाय आहेत प्रभावी

  1.  नियमितपणे घर स्वच्छ करून घरात सुगंध दरवळत राहण्यासाठी अत्तराचा वापर करा. जिथे ते गलिच्छ आणि घाण आहे, तिथे राहू सक्रिय राहतो आणि जिथे घाणेरडा वास येतो तेथे शुक्र विचलित होतो. शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ ठेवा आणि त्यांना सुगंधित ठेवा.
  2.  उत्तर व ईशान्य दिशेने वारा आणि प्रकाशाचा मार्ग ठेवा: जर तुमच्याकडे दक्षिणेस खिडकी असेल तर एक जाड पडदा लावा. शक्य असल्यास उत्तर दिशेने प्रकाश ठेवा. जर उत्तर किंवा ईशान्येकडील खिडकीचे दरवाजे असतील तर काही विशेष काळजी घेण्याची गरज नाही.
  3.  सुंदर चित्रे, पडदे, सुंदर वस्तूंनी घर सजवा. जसे की पुष्पगुच्छ, पेंटींग, फुले, पारंपारिक पेंटिंग्ज, झुमर, पेंडेंट इत्यादी.
  4.  समोरचा दरवाजा मजबूत आणि सुंदर बनवा: घराच्या दाराची चौकट आणि उंबरठा मजबूत लाकडाने बनवा. त्यावर तोरण लावा. शुभ लाभ आणि ॐ ची प्रतीमा लावू शकता किंवा कुंकूवाने लिहू शकता. पारंपारिक मार्गाने उंबरठा बनवा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वस्तिक लावा. आजूबाजूला सुंदर फुलांची भांडी ठेवा आणि दरवाजाची नियमित साफसफाई करा.
  5. जर घरातल्या नळातून पाणी टपकत राहिले तर ते अशुभ मानले जाते. नळातून पाणी गळत असल्यास आर्थिक नुकसान तसेच आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जर भिंतींमध्ये कुठेतरी पाणी झिरपत असेल तर ते ही वास्तूदोष निर्माण करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.