AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay : जीवनात पाहिजे असेल प्रत्त्येक क्षेत्रात यश, तर बुधवारी संध्याकाळी करा हे विशेष उपाय

बुधवारी उपवास ठेवण्याबरोबरच विधीनुसार गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करतो त्याचे बाप्पा सर्व संकट दूर करतात.

Budhwar Upay : जीवनात पाहिजे असेल प्रत्त्येक क्षेत्रात यश, तर बुधवारी संध्याकाळी करा हे विशेष उपाय
गणपतीImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 06, 2023 | 1:40 PM
Share

मुंबई : बुधवारी गणपतीची पूजा केली जाते. कोणत्याही पूजेत आणि शुभ कार्यात गणेशजींचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की गणेशाशिवाय कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणून प्रथम त्यांची पूजा केली जाते. बुधवारी उपवास ठेवण्याबरोबरच विधीनुसार गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करतो त्याचे बाप्पा सर्व संकट दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. याशिवाय बुधवारी संध्याकाळी (Budhwar Upay) काही ज्योतिषीय उपाय केल्यास व्यवसायापासून नोकरीपर्यंत भरपूर यश मिळते. एवढेच नाही तर संपत्तीही वाढते. जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय करणे शुभ आहे.

बुधवारचे उपाय

1- बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

2- या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. असे केल्याने गणेश लवकर प्रसन्न होतो.

3- बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्यावे. यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

4- बुधवारी माता दुर्गेची पूजा करा. याशिवाय ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करा, बुध दोषापासून मुक्ती मिळेल.

५- या दिवशी श्रीगणेशाच्या डोक्यावर सिंदूर लावा, त्यानंतर कपाळावर लावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

6- बुधवारी करंगळीवर पाचू घाला. असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते. परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या.

7- बुधवारी ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

8- जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर आज हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.