AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay : घरात सुख समृध्दी घेऊन येते बुधवारी केलेले हे उपाय, श्री गणेशाची होते कृपा

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशजींची पूजा केली जाते आणि त्यामुळे कार्यात यश मिळते असे म्हटले जाते.

Budhwar Upay : घरात सुख समृध्दी घेऊन येते बुधवारी केलेले हे उपाय, श्री गणेशाची होते कृपा
बुधवारचे उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2023 | 10:55 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात बुधवार (Budhwar Upay) हा गणेशाला समर्पित आहे. गणेशाला प्रथम वंदनीय मानले जाते. असे म्हटले जाते की, कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली तर ती सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. आज 1 मार्चला फाल्गुल शुक्ल पक्षाची दशमी तिथी आणि बुधवार आहे. आज संध्याकाळी 5.20 पर्यंत प्रीति योग राहील. हा अतिशय शुभ योग मानला जातो. असे म्हणतात की प्रीति योगाचा अर्थ प्रेम आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार हा योग प्रेमाचा विस्तार करणारा मानला जातो. तुम्हाला कोणावर राग आला असेल, कोणाशी तडजोड करावी लागली असेल, तुमच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी प्रीति योग फार चांगला मानला जातो. यासोबतच या योगात केलेल्या कामामुळे व्यक्तीचा आदर वाढतो. घरातील सुख-समृद्धीसाठी, व्यवसायाला संकटांपासून वाचवण्यासाठी, जीवनात यश मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे जाणून घेऊया.

बुधवारी करा हे उपाय

  1. कठोर परिश्रम करूनही जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर अर्द्रा नक्षत्रात घरातील मंदिरात लहान पदाची स्थापना करून त्यावर गंगेचे पाणी शिंपडा. यानंतर माँ सरस्वतीची मूर्ती पदरावर स्थापित करून पिवळे वस्त्र परिधान करावे. मातेचे 16 अलंकार करा. यानंतर मातेच्या चरणी फुले अर्पण करून खवा मिठाई अर्पण करावी.
  2. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अर्द्रा नक्षत्रात भगवान शिवाची पूजा करा. भगवान शिवाला गंगेच्या पाण्याने अभिषेक करा आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद भरावा. लवकरच नात्यात गुळासारखा गोडवा येईल.
  3.  घरातील सुख-समृद्धीवरील वाईट नजर दूर करण्यासाठी गुलाबाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करा. यानंतर झाडाला हात जोडून नमस्कार करा. याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल.
  4. भौतिक सुखांची कमतरता दूर करण्यासाठी बुधवारी एक कच्चा कोळसा घेऊन स्वच्छ वाहत्या पाण्यात वाहू द्या. एवढेच नाही तर पाण्यात कोळसा तरंगताना राहूच्या मंत्राचा जप ओम भ्रम भ्रम भ्राम स: राहावे नमः करा. यामुळे भौतिक सुख मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.