AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Hacks | जर ‘या’ दिवशी तुळशीची पानं तोडत असाल तर सावधान! जाणून घ्या का…

हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचा सर्वाधिक वापर पूजा-अर्चनेत (Tulsi Plant Leaves) केला जातो.

Tulsi Hacks | जर 'या' दिवशी तुळशीची पानं तोडत असाल तर सावधान! जाणून  घ्या का...
Tulsi-Plant
| Updated on: Mar 17, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचा सर्वाधिक वापर पूजा-अर्चनेत (Tulsi Plant Leaves) केला जातो. तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण असतात. ज्यामुळे याचा वापर अनेक प्रकारच्या आजारांसाठीही केला जातो. अशी मान्यता आहे की जर घरात तुळशीचं रोप लावलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते (Do Not Toer Tulsi Plant Leaves On Sunday And Tuesday).

अनेकांकडे स्नान केल्यानंतर तुळशीची पूजा केली जाते. तसेच, काही लोक सकाळी उठल्यावर तुळशीचा चहा पिणे पसंत करतात. पण, जर तुम्ही तुळस तोडत असाल तर एका बाब लक्षात ठेवणे गरजेचं आहे.

तुळशीची पानं चुकूनही या दिवशी तोडू नका

तुळशीचे रोपाबाबत अशी मान्यता आहे की रविवारी, सूर्य ग्रहण, संक्रांत, द्वादशी, चंद्रग्रहणच्या दिवशी आणि सायंकाळी तुळशीच्या पानं चुकूनही तोडू नये. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी मां व्रती असते आणि जर या दिवशी तुळशीची पानं तोडली तर घरात दारिद्र्य येतं. त्यामुळे रविवारच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नका. अनेकजण असं मानतात की मंगळवारच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये कारण या दिवसाला लोक क्रूर वार मानतात.

तुळशीची पानं तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीची पानं कधीही नखांनी ओढून तोडू नका. तुळशीची पानं कधीही चावू नये. जीभेवर ठेवून चोखायला हवं. शास्त्रांनुसार, तुळशीच्या रोपाला राधेचं रुप मानलं जातं. त्यामुळे कधीही तुळशीच्या पानांना विना स्नान करता तोडू नये. हे वाईच मानलं जातं.

अशात पानं पूजा कार्यात वापरले जात नाही आणि भगवानही ते स्वीकार करत नाहीत. तुळशीला राधेचा अवतार मानलं जातं आणि राधा राणी सायंकाळी लीला करते. अशात सायंकाळच्या वेळी तुळशीच्या पानांना तोडण्यास मनाई असते. जर पानं तोडणे गरजेचं असेल तर त्यापूर्वी झाडाला हलवून घ्या.

Do Not Toer Tulsi Plant Leaves On Sunday And Tuesday

संबंधित बातम्या :

स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसत असतील तर सावधान, असू शकतात वाईट संकेत

Vinayak Chaturthi 2021 Upay | घरात सुख-समृद्धी हवी असेल तर विनायक चतुर्थीला ‘हे’ उपाय करा

Mahashivratri 2021 | घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम, अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी!  

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.