AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2023 : आर्थिक तंगीचा करत असाल सामना तर होळी दहनाच्या वेळी अवश्य करा हा उपाय

होलिका दहनाच्या दिवशी काही उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

Holi 2023 : आर्थिक तंगीचा करत असाल सामना तर होळी दहनाच्या वेळी अवश्य करा हा उपाय
होळीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 21, 2023 | 7:52 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय योग्य वेळी आणि योग्य दिवशी केले तर ते खूप फायदेशीर ठरतात. जर तुम्ही देखील आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल किंवा तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील समस्यांमुळे चिंतेत असाल तर होलिका दहनाच्या (Holi 2023) वेळी केलेले काही उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. होलिका दहनाच्या दिवशी काही उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. जाणून घेऊया कोणते आहेत ते खास उपाय.

या उपायांनी होईल आर्थीक समस्या दुर

  1.  खूप मेहनत करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर होलिका दहनाच्या दिवशी केलेल्या या उपायाने तुम्हाला यश मिळू शकते. होलिका दहनाच्या दिवशी जेथे होलिका दहन केले जाते, तेथे नारळ, पान, सुपारी इत्यादी अर्पण करा. यामुळे लवकरच नोकरी मिळेल.
  2.  जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची किंवा नोकरीची तयारी करत असाल आणि मेहनत करूनही त्यात यश मिळत नसेल, तर होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तर दिशेला अखंड ज्योतीचा दिवा लावा. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फायदा होईल.
  3. जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल, तर होलिका दहनाच्या वेळी नारळाच्या कवटीमध्ये नारळाच्या बुच्या भरा. यानंतर ते होलिकेच्या जळत्या अग्नीत समर्पित करा. हा उपाय केल्याने धनलाभ होतो.
  4. जर तुम्हाला नोकरी किंवा बिझनेसची चिंता वाटत असेल तर होलिका दहनाच्या दिवशी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि मगच होलिका दहनासाठी जा. त्याआधी नारळ घेऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावर लावावा. होलिका दहनाच्या वेळी हे नारळ आगीत टाकावे. यानंतर होलिकेची सात वेळा प्रदक्षिणा केल्याने नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण