AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | या उपायांनी तुमचं भाग्य उजळेल, एकदा नक्की ट्राय करा

आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यात जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचू लागते. अशा कठीण काळात प्रत्येकजण दुःख आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पर्याय शोधतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग कोणते ते आज आम्ही तुम्हाला सांगतो

Vastu Tips | या उपायांनी तुमचं भाग्य उजळेल, एकदा नक्की ट्राय करा
vastu-tips
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 24, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई : आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यात जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचू लागते. अशा कठीण काळात प्रत्येकजण दुःख आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पर्याय शोधतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग कोणते ते आज आम्ही तुम्हाला सांगतो –

असे काही महत्त्वाचे उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक समस्या सहज दूर होतात. बहुतेक लोकांना एकतर या विशेष उपायांबद्दल माहिती नसते किंवा त्यांच्यावर विश्वास नाही. परंतु जर तुम्ही खरोखरच या उपायांचा अवलंब केला तर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही आणि तुम्हाला त्यांच्यापासून स्वातंत्र्य देखील मिळेल.

हे विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मी नेहमी संपत्तीचा वर्षाव करत असते, चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रातील असे काही उपाय जे तुमच्या अडचणी दूर करण्यात मदत करू शकतात –

सकाळी उठून तळहात पाहा

जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सकाळी सर्वप्रथम, अंथरुणावर बसून, दोन्ही हातांचे तळवे बघून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर फिरवावे. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने तळहाताच्या वरच्या भागात देवी लक्ष्मी, मध्यभागी देवी सरस्वती आणि खालच्या भागात भगवान विष्णू वास करतात असे सांगितले जाते, ज्यामुळे तुमचे भाग्य बदलते.

शनिवारी दिवा लावा

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि ते मिळत नसेल तर शनिवारी संध्याकाळी शनिदेव किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे नोकरीशी संबंधित अडचणी दूर होतील. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात व्यापार वृद्धी यंत्र स्थापित करा. यामुळे व्यवसायात नफा होईल आणि पैशांचा पाऊस पडेल.

घरापासून दूर होतील वाद

जर काही कारणाने घरात भांडणे होत असतील आणि घरात नकारात्मकता पसरत असेल तर संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने पुसून टाकावे. हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच घरात प्रेमभावना वाढेल.

मुंग्यांना खायला द्या

जर तुमचे नशीब तुमची साथ देत नसेल आणि तुम्हाला ते सौभाग्यात बदलायचे असेल तर दररोज मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे. मुंग्यांबरोबरच माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात संपत्तीचा वर्षाव होतो.

पिंपळावर पाणी अर्पण करा

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला दुधात मिसळलेले पाणी अर्पण करा. यानंतर, देशी तुपाचा दिवा लावा आणि मग तुमची इच्छा सांगून 5 फेऱ्या करा, असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Temple vastu at flat | घरात देवघर नेमके कुठं असावं?, वाचा देव्हाऱ्याचे नियम

Vastu tips | मनी प्लांट लावताय? या गोष्टींची काळजी घ्या, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही!

Door Vastu Dosh : दुर्भाग्य टाळायचे असेल तर चुकूनही घरामध्ये होऊ देऊ नका दरवाजाशी संबंधित ‘हे’ वास्तु दोष

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या