AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu: घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू ठेवताना काळजी घ्या, नाही तर अधोगती होईल!

जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू (Vastu) आणि ज्योतिषशास्त्रात काही खास गोष्टी आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष (Ignore) केल्याने जीवनात गरिबी येऊ शकते, असे म्हणतात. एवढेच नाही तर घरातील वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Vastu: घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू ठेवताना काळजी घ्या, नाही तर अधोगती होईल!
‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपायImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 9:24 AM
Share

मुंबई : जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू (Vastu) आणि ज्योतिषशास्त्रात काही खास गोष्टी आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष (Ignore) केल्याने जीवनात गरिबी येऊ शकते, असे म्हणतात. एवढेच नाही तर घरातील वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया की घरासाठी वास्तू कल्पनांमध्ये स्थान आणि दिशा विशेष सांगितली आहे. प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व (Important) असते आणि त्यामुळे घरातील साहित्याची मांडणी करताना योग्य दिशा निवडणे आवश्यक असते. जर तुम्ही कोणतीही वस्तू चुकीच्या दिशेने ठेवली तर अशा परिस्थितीत समस्या उद्भवू शकतात.

या दिशेला स्वयंपाकघर नकोच

बरेचदा लोक घराच्या दक्षिण दिशेला स्वयंपाकघर बनवण्याची चूक करतात. असे केल्याने घरात दारिद्र्यही येऊ शकते. एवढेच नाही तर स्टोअर रूम देखील या दिशेने बनवू नये. असे केल्याने घरात समस्या निर्माण होतात. घराचे स्वयंपाकघर नेहमी पूर्व दिशेला असावे असे म्हणतात.

पितृ दोष

घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते आणि येथे कोणत्याही चुकीच्या वस्तू ठेवू नयेत. पितृदोष आपल्या मागे लागला की, आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे घरातील सुख-समृद्धीही दूर जाते. पितृदोषामुळे प्रगतीही थांबते, तसेच जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

मंदिर ठेवू नका

घराच्या मंदिराची स्थापना देखील दक्षिण दिशेला करू नये. असे मानले जाते की ही चूक एक प्रकारची वास्तुदोष आहे आणि यामुळे व्यक्तीला देवतांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागू शकते. असे म्हटले जाते की दक्षिण दिशेला मंदिर असल्यास अशा स्थितीत पूजा केल्यानेही फळ मिळत नाही. एवढेच नव्हे तर मागितलेली इच्छाही पूर्ण होत नाही.

संबंधित बातम्या : 

27 March 2022 Panchang : 27 मार्च 2022, रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Shani Dev | कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा, शारीरिक आणि मानसिक समस्या चार हात लांबच राहतील

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.