AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu: घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू ठेवताना काळजी घ्या, नाही तर अधोगती होईल!

जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू (Vastu) आणि ज्योतिषशास्त्रात काही खास गोष्टी आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष (Ignore) केल्याने जीवनात गरिबी येऊ शकते, असे म्हणतात. एवढेच नाही तर घरातील वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Vastu: घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू ठेवताना काळजी घ्या, नाही तर अधोगती होईल!
‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपायImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 9:24 AM
Share

मुंबई : जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू (Vastu) आणि ज्योतिषशास्त्रात काही खास गोष्टी आणि नियम सांगण्यात आले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष (Ignore) केल्याने जीवनात गरिबी येऊ शकते, असे म्हणतात. एवढेच नाही तर घरातील वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया की घरासाठी वास्तू कल्पनांमध्ये स्थान आणि दिशा विशेष सांगितली आहे. प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व (Important) असते आणि त्यामुळे घरातील साहित्याची मांडणी करताना योग्य दिशा निवडणे आवश्यक असते. जर तुम्ही कोणतीही वस्तू चुकीच्या दिशेने ठेवली तर अशा परिस्थितीत समस्या उद्भवू शकतात.

या दिशेला स्वयंपाकघर नकोच

बरेचदा लोक घराच्या दक्षिण दिशेला स्वयंपाकघर बनवण्याची चूक करतात. असे केल्याने घरात दारिद्र्यही येऊ शकते. एवढेच नाही तर स्टोअर रूम देखील या दिशेने बनवू नये. असे केल्याने घरात समस्या निर्माण होतात. घराचे स्वयंपाकघर नेहमी पूर्व दिशेला असावे असे म्हणतात.

पितृ दोष

घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते आणि येथे कोणत्याही चुकीच्या वस्तू ठेवू नयेत. पितृदोष आपल्या मागे लागला की, आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे घरातील सुख-समृद्धीही दूर जाते. पितृदोषामुळे प्रगतीही थांबते, तसेच जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

मंदिर ठेवू नका

घराच्या मंदिराची स्थापना देखील दक्षिण दिशेला करू नये. असे मानले जाते की ही चूक एक प्रकारची वास्तुदोष आहे आणि यामुळे व्यक्तीला देवतांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागू शकते. असे म्हटले जाते की दक्षिण दिशेला मंदिर असल्यास अशा स्थितीत पूजा केल्यानेही फळ मिळत नाही. एवढेच नव्हे तर मागितलेली इच्छाही पूर्ण होत नाही.

संबंधित बातम्या : 

27 March 2022 Panchang : 27 मार्च 2022, रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Shani Dev | कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा, शारीरिक आणि मानसिक समस्या चार हात लांबच राहतील

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.