AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी हे मसाले मदत करतील

मसाले जेवणाची चव दुप्पट करतात. या मसाल्यांमुळेच जगात भारतातील जेवण प्रसिद्ध आहे. पण काय तुम्हाला माहित आहे की, चव वाढवण्याबरोबरच वास्तूनुसार मसाले देखील खूप फायदेशीर आहेत. या मसाल्यांशी संबंधित काही उपाय केल्याने ग्रहांचे दोष दूर करुन नशीब बदलता येते. या मसाल्यांबद्दल जाणून घेऊया

Vastu Tips : कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी हे मसाले मदत करतील
spices
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 31, 2021 | 10:06 AM
Share

मुंबई : भारतात मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मसाल्यांची स्वतःची वेगळी चव असते. हे मसाले जेवणाची चव दुप्पट करतात. या मसाल्यांमुळेच जगात भारतातील जेवण प्रसिद्ध आहे. पण काय तुम्हाला माहित आहे की, चव वाढवण्याबरोबरच वास्तूनुसार मसाले देखील खूप फायदेशीर आहेत. या मसाल्यांशी संबंधित काही उपाय केल्याने ग्रहांचे दोष दूर करुन नशीब बदलता येते. या मसाल्यांबद्दल जाणून घेऊया (Vastu Tips These Kitchen Spices Can Help You To Get Rid From Vastu Dosh) –

जिरे –

जर कुंडलीत राहू-केतू ग्रह अस्वस्थ असतील तर समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या जीवनात राहू-केतूची वाईट स्थिती आहे, त्यांनी शनिवारी जिरे दान करावे. जीऱ्याचा संबंध राहू-केतू ग्रहाशी आहे.

लवंग आणि काळी मिरी –

लवंग आणि काळी मिरी शनि ग्रहाशी संबंधित आहेत. याचा वापर करुन तुम्ही कुंडलीतील शनि ग्रहाला बळकट करु शकता. यासाठी मोहरीच्या तेलात लवंग किंवा काळी मिरी घाला आणि शनिवारी दिवा लावा. यामुळे शनि ग्रहाच्या दुष्परिणामांपासून सुटका होईल.

हिंग –

हिंगचा संबंध हा बुद्ध आणि बृहस्पतिशी असल्याचे मानले जाते. दिवसाला जेवणात हिंग खाल्ल्याने मन शांत राहते. यासह बुद्ध दोषातून मुक्त होण्यास मदत होते.

बडीशेप –

बडीशेप शुक्र आणि मंगळाशी संबंधित आहे. वास्तुनुसार, बडीशेप आणि शुगर कँडी एकत्र खाल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो.

हळद –

हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे असे मानले जाते. अशा स्थितीत, कुंडलीत बृहस्पतीला बळकट करण्यासाठी खिशात हळदीचा एक गाठ किंवा रुमालमध्ये एक चिमूटभर हळद ठेवा.

Vastu Tips These Kitchen Spices Can Help You To Get Rid From Vastu Dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Door Vastu Tips : वास्तुनुसार घराचे दरवाजे बनवा, घरात सुख-शांती नांदेल, पैशांची कमतरता भासणार नाही

Vastu Tips | घरात हिरव्या रंगाचा वापर करा, सौभाग्य, विकास आणि आरोग्य लाभेल

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?