
2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटची ट्रॉफी जिंकल्यामुळे चाहत्यांचा आनंद झाला. लाखाोंच्या घरात मरीन ड्राईव्हवर गर्दी झाल्याचं दिसलं. टीम इंडियाचे खेळाडू एका डबल डेक बसमध्ये बसलेत.

टीम इंडिया

हे काँग्रेसचे नेते म्हणजे राजीव शुक्ला असून ते बीसीसीआयचे उपाध्यक्षही आहेत. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि विराट कोहलीसोबत दिसत आहेत.

टी-20 मधील विजयानंतर टीम इंडियाला भेटून आनंद झाला. या ट्रॉफीसह मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सकु असल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे.