AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, आता टीम इंडियात मिळाली संधी, जाणार ऑस्ट्रेलियाला

ते चौघं कुठल्या टुर्नामेंटमुळे चर्चेत आले?

एका मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, आता टीम इंडियात मिळाली संधी, जाणार ऑस्ट्रेलियाला
Team IndiaImage Credit source: icc
| Updated on: Oct 04, 2022 | 6:21 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी 6 ऑक्टोबरला टीम रवाना होईल. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी टीम इंडियात काही खेळाडूंची एंट्री झाली आहे. हे कोण खेळाडू आहेत? त्यांना टीम इंडियात का जागा मिळालीय? ते जाणून घ्या.

टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी नेट गोलंदाजांचाही समावेश केलाय. यात कुलदीप सेन, उमरान मलिक, साईन किशोर या तिघांचा समावेश करण्यात आलाय. क्रिकबजने हे वृत्त दिलय.

कुलदीप सेनने अलीकडेच इराणी ट्रॉफी स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली होती. सौराष्ट्रा विरुद्ध त्याने 8 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्याडावात पाच विकेट घेतल्या.

तुफानी गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा उमरान मलिक आयपीएलमधून चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या बॅट्समनना फलंदाजीचा चांगला सराव होईल.

आर. साई किशोर हा चेन्नईचा डावखुरा गोलंदाज आहे. नेट गोलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आलीय. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळतो. अलीकडेच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली होती. साऊथ झोनकडून खेळताना त्याने 17 विकेट घेतले होते.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.