AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 बाद 151 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 68 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर सलग दुसरे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले
सूर्यकुमार यादवचे अर्थशतकImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 09, 2022 | 11:13 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 13 ओवर 2 बॉलमध्ये 6 विकेट 79 धावा केल्या. यामुळे राहिलेली आशा ही सूर्यकुमार यादव आणि उनाडकट क्रीजवर होती. इशान किशन हा देखील 26 धावा काढून आऊट झाला आहे. त्यामुळे आता सुर्यकुमारकडे सर्वकाही आशा उरल्या होत्या. मुंबईने 50 धावांवर पहिला आणि 62 धावांवर पाचवा गडी गमावला. रोहित शर्मा 26 धावांवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर इशान किशन (26) याला आकाश दीपने बाद केले. हसरंगाच्या गोलंदाजीवर डेव्हाल्ड ब्रेविस 8 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. टिळक वर्मा (0) मॅक्सवेलने धावबाद झाला, मुंबई इंडियन्सने आरसीबीला 152 धावांचे टार्गेट दिले. पण, आरसीबीने मुंबई इंडियन्सला सुरुवातीला धो-धो धुतलंय. तर सूर्यकुमार यादवने अर्धशतक केले.

सूर्यकुमारची उत्कृष्ट कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 बाद 151 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 68 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. मुंबई इंडियन्सचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की संघ त्याच्यावर इतका अवलंबून का आहे. IPL 2022 च्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या 18 व्या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळली. डेवाल्ड ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर 9व्या षटकात सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला तेव्हा मुंबई इंडियन्स 62 वर 2 अशी मजबूत स्थितीत होती. पण पुढच्या 10 चेंडूंमध्ये संघाने तीन विकेट गमावल्या. त्यामुळे काही मिनिटांतच संघ 62 वर 5 पर्यंत खाली आला. यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची धुरा सांभाळली. रमणदीप सिंगसोबत त्याने सहाव्या विकेटसाठी 19 चेंडूत 17 धावांची भागीदारी केली. मात्र रमणदीपही वैयक्तिक 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सूर्याने उनाडकटसोबत 41 चेंडूत 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. यादरम्यान त्याने या मोसमातील आपले सलग दुसरे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले.

सूर्यकुमार यादवचे हे दुसरे अर्धशतक

या मोसमातील सूर्यकुमार यादवचे हे दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 36 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 37 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. आपला 200 वा T20 सामना खेळत असलेल्या सूर्यकुमारने आज T20 क्रिकेटमध्ये 150 षटकारांचा टप्पा पार केला. त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 68 धावांचे स्फोटक अर्धशतक झळकावून संघाला संकटाच्या परिस्थितीतून 151 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमारच्या नावावर आता 200 टी-20 सामन्यांमध्ये 154 षटकार आहेत.

इतर बातमी

मला आई बनायचेय, पतीला पॅरोल द्या; महिलेच्या याचिकेवर हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

राजकीय पक्षांच्या ‘फुकटच्या खैराती’ आम्ही रोखू शकत नाही; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात हतबलता

तपास वैध ठरण्यासाठी एफआयआर तातडीने नोंदवणे आवश्यक नाही; ‘या’ उच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट