AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuvraj singh : द्रविडमुळे सचिनच्या 200 धावा हुकल्या, युवराज सिंगनं नेमकं काय म्हणलं, जाणून घ्या

2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटीची चर्चा आजही होते. त्यात अनेकांचे मतभेद आहेत. वेगवेगळे विचार आहेत.

Yuvraj singh : द्रविडमुळे सचिनच्या 200 धावा हुकल्या, युवराज सिंगनं नेमकं काय म्हणलं, जाणून घ्या
2004 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या मुलतान कसोटीवर युवराजचं भाष्य.Image Credit source: social
| Updated on: May 06, 2022 | 10:43 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटी दरम्यान राहुल द्रविडने (Rahul Dravid) डाव घोषित केला होता. सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) 194 धावांवर फलंदाजी करत असताना कर्णधार राहुल द्रविडनं डाव घोषित करणं योग्य होते का, या विषयावर आजपर्यंत चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. वेगवेगळं यावर आजही बोललं जातं. तेव्हाची आणि त्या परिस्थितीची आजही चर्चा होते.  दरम्यान, यावर युवराज सिंगने भाष्य केलंय.  त्यावेळी दुसऱ्या दुहेरी शतकपासून सचिन तेंडुलकर सहा धावा दूर असताना द्रविडने खेळाडूंना पुनरागमन करण्यास सांगितलं. द्रविडची घोषणा करताना पाहून सचिनला धक्काच बसला आणि अफवा अशी आहे की लिटल मास्टर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ वॉशरूममधून बाहेर पडला नव्हता. त्याला आता 16 वर्षे झाली आहे. यावर युवराज सिंग जो त्यावेळी तिथे होता आणि त्याने जवळून त्या गोष्टी पाहिल्याय. त्याचं युवराजने (Yuvraj singh) या घटनेवर मोठं विधान केलं.

युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?

राहुल द्रविडच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करत सचिनला 200 धावा करण्याची परवानगी द्यायला हवी होती, असं युवराज म्हणालाय.  पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘आम्हाला एक सांगितलं गेलं की आम्हाला वेगानं खेळायचं आहे. आम्ही घोषित करणार आहोत’, असं युवराजनं एक विशेष संवाद कार्यक्रमाता बोलताना म्हटलंय. युवराज म्हणाला की, “त्या सहा धावा त्याला दुसर्‍या षटकात मिळू शकल्या असत्या आणि त्यानंतर आम्ही 8-10 षटके टाकली. मला वाटत नाही की आणखी कसोटी सामन्यात फरक पडला असता,” पुढे बोलताना तो म्हणतो, ‘जर तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर तुम्हाला संघाला प्रथम स्थान द्यावे लागेल आणि तुम्ही 150 वर असताना त्यांनी त्यावेळी घोषणा केली. यात मतभेद आहेत. मला वाटते की त्याच्या 200 नंतर संघ घोषित करता आला असता,’ असंही युवराज यावेळी म्हणाला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.