AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: या कारणामुळे हार्दिक पांड्या टीमचा कर्णधार व्हावा असं शास्त्रींना वाटतं होतं, उद्या पहिली मॅच

टीम इंडियाची उद्या न्यूझिलंडविरुद्ध पहिली मॅच होणार आहे.

T20 World Cup 2022: या कारणामुळे हार्दिक पांड्या टीमचा कर्णधार व्हावा असं शास्त्रींना वाटतं होतं, उद्या पहिली मॅच
ravi shastriImage Credit source: twitter
| Updated on: Nov 17, 2022 | 1:46 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियात (Australia) झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभव झाला. तेव्हा टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून टीका करण्यात आली होती. न्यूझिलंडविरुद्ध टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. वरिष्ठ खेळाडूंशिवाय टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यावर पाठवण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष आहे. कारण टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयकडे खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना काढून टाकण्याची विनंती केली होती.

टीम इंडिया मागच्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करीत आहे. त्यामुळे टीम इंडिया कर्णधार बदलावा अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी केली होती. एकदिवसीय मॅचसाठी टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन याला कर्णधारपद देण्यात आलं होतं. तर t20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधार पद देण्यात आलं आहे.

“क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये एकचं कर्णधार असणे सोप्पे नाही. हार्दीक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून कर्णधारपदाच्या काळात सुद्धा चांगली खेळी होईल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटी सामन्याचं कर्णधार पद आहे, त्यामुळे आता चांगली कामगिरी होईल असं शास्त्रींनी सांगितलं.

टीम इंडियाची उद्या न्यूझिलंडविरुद्ध पहिली मॅच होणार आहे. त्या मॅचमध्ये ओपनिंग जोडी कोण असणार हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच टीमचे प्रशिक्षक लक्ष्मण यांनी टीमला एक गुरुमंत्र दिला आहे.

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....