AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: या कारणामुळे हार्दिक पांड्या टीमचा कर्णधार व्हावा असं शास्त्रींना वाटतं होतं, उद्या पहिली मॅच

टीम इंडियाची उद्या न्यूझिलंडविरुद्ध पहिली मॅच होणार आहे.

T20 World Cup 2022: या कारणामुळे हार्दिक पांड्या टीमचा कर्णधार व्हावा असं शास्त्रींना वाटतं होतं, उद्या पहिली मॅच
ravi shastriImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 17, 2022 | 1:46 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियात (Australia) झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभव झाला. तेव्हा टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून टीका करण्यात आली होती. न्यूझिलंडविरुद्ध टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. वरिष्ठ खेळाडूंशिवाय टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यावर पाठवण्यात आली आहे. त्यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष आहे. कारण टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयकडे खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना काढून टाकण्याची विनंती केली होती.

टीम इंडिया मागच्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करीत आहे. त्यामुळे टीम इंडिया कर्णधार बदलावा अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी केली होती. एकदिवसीय मॅचसाठी टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन याला कर्णधारपद देण्यात आलं होतं. तर t20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधार पद देण्यात आलं आहे.

“क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये एकचं कर्णधार असणे सोप्पे नाही. हार्दीक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून कर्णधारपदाच्या काळात सुद्धा चांगली खेळी होईल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटी सामन्याचं कर्णधार पद आहे, त्यामुळे आता चांगली कामगिरी होईल असं शास्त्रींनी सांगितलं.

टीम इंडियाची उद्या न्यूझिलंडविरुद्ध पहिली मॅच होणार आहे. त्या मॅचमध्ये ओपनिंग जोडी कोण असणार हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच टीमचे प्रशिक्षक लक्ष्मण यांनी टीमला एक गुरुमंत्र दिला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?