AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवासाठी या खेळाडूंना धरले जबाबदार, जाणून घ्या कारण

रोहित शर्माने काल खराब गोलंदाजी करणाऱ्या सगळ्या गोलंदाजांना दोषी धरले आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवासाठी या खेळाडूंना धरले जबाबदार, जाणून घ्या कारण
भारताचा दारुण पराभवImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 21, 2022 | 8:16 AM
Share

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) भारताचा T20 पहिला सामना असल्याने मैदानात चाहत्यांची (Cricket Fan) गर्दी अधिक होती. आशिया चषकात (Asia Cup) पदरी निराशा पडल्यानंतर पुन्हा चांगली सुरुवात होईल अशी आशा चाहत्यांना होती. परंतु चाहत्यांची पुर्णपणे निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. कारण पुन्हा गोलंदाज अपयशी ठरले आहेत.

काल प्रथम फलंदाजी करीत असताना भारतीय फलंदाजांनी त्यांची कामगिरी व्यवस्थितपणे निभावली त्यामुळे धावसंख्या 200 धावसंख्या उभारली. परंतु गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केल्याने ऑस्ट्रेलिया टीम सहज विजयी झाली.

आशिया चषकाच्या अंतिम मॅचमध्ये खराब गोलंदाजीमुळे खेळाडूंवरती जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच चांगल्या खेळाडू असताना खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना का संधी दिली आहे, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ज्यावेळी टीम इंडीयाची निवड करण्यात आली, त्यावेळी चांगल्या गोलंदाजांना संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच चांगल्या गोलंदाजांना घ्यायला हवं असंही दिग्गजांनी सांगितलं होतं.

रोहित शर्माने काल खराब गोलंदाजी करणाऱ्या सगळ्या गोलंदाजांना दोषी धरले आहे. कारण धावसंख्या मोठी असताना, त्यांच्याकडून अजिबात कसल्याही प्रकारची चांगली गोलंदाजी झाली नाही असंही रोहित म्हणाला.

Follow Us
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
'मातोश्री' बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना... FDA ची धडक कारवाई
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
Girija Raut | 2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...