AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवासाठी या खेळाडूंना धरले जबाबदार, जाणून घ्या कारण

रोहित शर्माने काल खराब गोलंदाजी करणाऱ्या सगळ्या गोलंदाजांना दोषी धरले आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवासाठी या खेळाडूंना धरले जबाबदार, जाणून घ्या कारण
भारताचा दारुण पराभवImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 21, 2022 | 8:16 AM
Share

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) भारताचा T20 पहिला सामना असल्याने मैदानात चाहत्यांची (Cricket Fan) गर्दी अधिक होती. आशिया चषकात (Asia Cup) पदरी निराशा पडल्यानंतर पुन्हा चांगली सुरुवात होईल अशी आशा चाहत्यांना होती. परंतु चाहत्यांची पुर्णपणे निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. कारण पुन्हा गोलंदाज अपयशी ठरले आहेत.

काल प्रथम फलंदाजी करीत असताना भारतीय फलंदाजांनी त्यांची कामगिरी व्यवस्थितपणे निभावली त्यामुळे धावसंख्या 200 धावसंख्या उभारली. परंतु गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केल्याने ऑस्ट्रेलिया टीम सहज विजयी झाली.

आशिया चषकाच्या अंतिम मॅचमध्ये खराब गोलंदाजीमुळे खेळाडूंवरती जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच चांगल्या खेळाडू असताना खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना का संधी दिली आहे, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ज्यावेळी टीम इंडीयाची निवड करण्यात आली, त्यावेळी चांगल्या गोलंदाजांना संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच चांगल्या गोलंदाजांना घ्यायला हवं असंही दिग्गजांनी सांगितलं होतं.

रोहित शर्माने काल खराब गोलंदाजी करणाऱ्या सगळ्या गोलंदाजांना दोषी धरले आहे. कारण धावसंख्या मोठी असताना, त्यांच्याकडून अजिबात कसल्याही प्रकारची चांगली गोलंदाजी झाली नाही असंही रोहित म्हणाला.

Follow Us
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट... नेमकं सत्य काय?