AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘विलन’नंतर हिरो ठरलेला अर्शदीप सिंह मॅच जिंकल्यानंतर काय म्हणाला…व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात सुद्धा गोलंदाजांना अधिक यश मिळालं नाही. त्यामुळे निवड समितीवरती सुद्धा टीका झाली होती.

IND vs SA: 'विलन'नंतर हिरो ठरलेला अर्शदीप सिंह मॅच जिंकल्यानंतर काय म्हणाला...व्हिडीओ
Arshdeep singhImage Credit source: PTI
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 29, 2022 | 3:24 PM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) गोलंदाजांच्या (Bowler) खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला (team india) त्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे खेळाडूंवर जोरदार टीका झाली. अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात महत्त्वाच्या क्षणी कॅच सोडली. त्यामुळे त्याच्यावरती अधिक झाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात सुद्धा गोलंदाजांना अधिक यश मिळालं नाही. त्यामुळे निवड समितीवरती सुद्धा टीका झाली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी चांगली झाल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली. परंतु त्यावेळी सुद्धा गोलंदाजीवरती प्रश्न उपस्थित झाले.

काल झालेल्या सामन्यात विलन ठरलेल्या अर्शदीप सिंह याने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये तीन खेळाडूंना बाद केले, त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

त्याची ज्यावेळी मुलाखत घेतली, त्यावेळी त्याने आम्ही परिस्थितीनुसार कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी आमची कामगिरी खराब होती.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन