36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे तिहेरी हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. हे हत्याकांड बापानंच केल्याचेही समोर आलं आहे.

36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM
| Updated on: Sep 28, 2022 | 10:02 AM

महापालिकांच्या निवडणूकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राच्या चांगल्या कामगिरीवर शिक्कामोर्तब. केंद्रीय पर्यटन मंत्रायलाकडून देण्यात येणाऱ्या सर्वोतकृष्ट राज्यांमध्ये महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. यंदा नागपुरात रब्बीची रेकॉर्डब्रेक पेरणी होणार असल्याची माहीती कृषी विभागाने दिली आहे. तर स्पेनमधील होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी मुंबईतील गोविंदा जाणार आहे. यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे तिहेरी हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. हे हत्याकांड बापानंच केल्याचेही समोर आलं आहे. तर पासपोर्टसाठी आवशक्य असणारी पोलीस परवानगी ही आता लवकर मिळणार आहे. यासाठी पोस्ट कार्यालयाकडूनच अर्ज करण्यात येणार आहे.

 

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.