Ambadas Danve : हेच तानाजी सावंत उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मागे सातत्यानं धावत होते, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे कोण, तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी त्यांच्यावर एकेरी टिकास्त्र केले. त्यावर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला.  त्यांनी कोणाची किंमत कमी केली म्हणून आदित्य ठाकरेंची किंमत कमी होईल, असे नाही, असे दानवे म्हणाले.

Ambadas Danve : हेच तानाजी सावंत उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या मागे सातत्यानं धावत होते, अंबादास दानवेंचा हल्लाबोल
| Updated on: Aug 02, 2022 | 7:05 PM

औरंगाबाद : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कोण हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. तानाजी सावंत काय बोलतात याची फार दखल घेण्याची गरज नाही, असे शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहे. आदित्य ठाकरे कोण, तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी त्यांच्यावर एकेरी टिकास्त्र केले. त्यावर अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला.  त्यांनी कोणाची किंमत कमी केली म्हणून आदित्य ठाकरेंची किंमत कमी होईल, असे नाही. ते उद्धव, आदित्य यांच्यामागे धावत होते. यापेक्षा खालचे शब्द मी वापरणार नाही, कारण मी त्यांचाही आदर करतो, असे दानवे म्हणाले. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्य बोलतात, एकनाथ शिंदे काय करणार, त्यांनी जे काही करायचे ते त्यांनी केलेले आहे. असे ते म्हणाले. अनंत दिघे यांचे सत्य एकनाथ शिंदे यांनी का लपवून ठेवले, याची एकनाथ शिंदे यांची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.