Video | अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, हायकोर्टाचा निर्णय योग्य, सुप्रीम कोर्टाचं मत
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळले आहेत. हायकोर्टाचा निर्णय योग्यच असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळले आहेत. हायकोर्टाचा निर्णय योग्यच असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. सीबीआयनं दाखल केलेला एफआईआर रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. हायकोर्टाच्या या निकालाला अनिल देशमुखांनी आव्हान दिलं होतं. ही आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली आहे.
Published on: Aug 18, 2021 06:23 PM
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

