ईडी हा विषय भाजपच्या कार्यालयातून चालतो – बच्चू कडू
बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ईडी हा विषय भाजपाच्या कार्यालयातून चालतो असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ईडीकडून सुरू असलेल्या कारवायाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ईडी हा विषय भाजपच्या कार्यालयातून चालतो असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात आता फक्त भाजप हाच एक पक्ष आणि नरेंद्र मोदी हेच एक पंतप्रधान ठेवा म्हणजे सगळेच विषय संपून जातील असे टीका देखील त्यांनी यावेळी केली.
Published on: Jun 02, 2022 09:36 AM
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...

