भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली
तर विरोधकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने वाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे.
राज्यसभेची आज निवडणूक असल्याने दिवसभरात राजकीय घडामोडी अधिक घडल्या आहेत. सकाळी महाविकास बिघाडी असल्याची बातमी बाहेर पडली आणि राजकारण अधिक तापलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी तसं काय नसल्याचं सागितलं. तर विरोधकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने वाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे.
Published on: Jun 10, 2022 02:56 PM
Follow Us
Latest Videos
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
