Green Warrier | कासवांच्या संरक्षणासाठी दिले आयुष्य, बिछी भाई यांच्या प्रयत्नांना येतंय यश

काही लोकं निसर्ग आणि निसर्गातील जीवांच्या संरक्षणासाठी आपलं आयुष्य घालवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने त्यांच्या या कामात हातभार लावला पाहिजे.

Green Warrier | कासवांच्या संरक्षणासाठी दिले आयुष्य, बिछी भाई यांच्या प्रयत्नांना येतंय यश
| Updated on: Aug 03, 2023 | 1:11 PM

My India My life Goal : ओरिसाचे रहिवासी असलेले बिछी भाई समुद्रातील प्राण्यांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेत त्यांनी अनेक तरुणांनाही जोडले आहे. बिछी भाई सांगतात की त्यांनी आठवीत असताना ही मोहीम सुरू केली होती, जेव्हा ते 8 व्या वर्गात होते तेव्हा ते शाळा सुटल्यानंतर दररोज समुद्रकिनारी यायचे. शेकडो कासवे वेदनेने मरताना दिसायची. तेव्हापासून आम्ही त्यांना वाचवण्याची मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. कासवांच्या संरक्षणाबद्दल आम्ही लोकांना सांगितले. ते म्हणाले की, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य समुद्राला अर्पण केले आहे. त्यांचे संरक्षण करणे हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.