25 वर्ष युतीत राहुन आमचंही नुकसानंच, Chandrakant Patil यांचा शिवसेनेवर ‘बाण’
युतीत 25 वर्ष राहून आमचंही नुकसान झालं, असं वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. मुंबई महापालिके(BMC)त 82 जागा आल्या. अमित शाहं(Amit Shah)नी ठरवलं असतं तर भाजपाचा महापौर झाला असता, असंही ते म्हणाले.
युतीत 25 वर्ष राहून आमचंही नुकसान झालं, असं वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय. 2014ला वेगळं लढल्यानंतर आमच्या 122 जागा आल्या. तेव्हा आम्हाला कळलं. मुंबई महापालिके(BMC)त 82 जागा आल्या. अमित शाहं(Amit Shah)नी ठरवलं असतं तर भाजपाचा महापौर झाला असता, असंही ते म्हणाले. तिथं तर केवळ दोनच जागा तुमच्यापेक्षा कमी होत्या, अशी टीका त्यांनी केली.
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

