Chitra Wagh | सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? : चित्रा वाघ
महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना जामीन मिळता कामा नये. यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाड यांचे प्रकरण हे राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
मुंबई : महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. महिला सरपंचांच्या मान मर्यादा भंग झाल्या आहेत. महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना जामीन मिळता कामा नये. यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाड यांचे प्रकरण हे राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

