Chitra Wagh | सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? : चित्रा वाघ
महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना जामीन मिळता कामा नये. यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाड यांचे प्रकरण हे राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
मुंबई : महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. महिला सरपंचांच्या मान मर्यादा भंग झाल्या आहेत. महिलांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना जामीन मिळता कामा नये. यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाड यांचे प्रकरण हे राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

