BJP आमदार Ganesh Naik प्रकरणात ठाणे कोर्ट 30 एप्रिलला निर्णय देणार

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. गणेश गेल्या अनेक दिवसांपासून याच प्रकरणात नॉट रिचेबल आहेत. या महिलेकडून गणेश नाईक यांना जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे.

BJP आमदार Ganesh Naik प्रकरणात ठाणे कोर्ट 30 एप्रिलला निर्णय देणार
| Updated on: Apr 28, 2022 | 7:55 PM

ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाणे कोर्ट तारीख पे तारीख देताना दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून नाईकांवर झालेल्या आरोपांवर युक्तीवाद सुरू आहे. नेरूळ पोलीस नाईकांची पोलीस (Navi Mumbai Police) कस्टडी मागत आहेत तर नाईकांचे वकील आरोप फेटाळून लावत आहे. मात्र गणेश नाईक यांच्या जामीनावर आजही निर्णय झाला नाही. ठाणे न्यायालयाने गणेश नाईक प्रकरणी 30 एप्रिल 2022 रोजी निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. हा निर्णय दुपारी 3 वाजता होणार आहे, असेही स्प्ष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाणे कोर्टाने वेळेचे कारण देत तारीख पुढे ढकलली आहे. दीपा चव्हाण (Deepa Chauhan) या महिलेने गणेश नाईक यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणात महिला आयोगानेही लक्ष घेतले आहे. तर गणेश नाईक यांचा राजकीय फायदा उचलण्यासाठी हे आरोप होत असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.