Mumbai | बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश, सलमानवरील संकट टळलं

लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता.

| Updated on: Dec 26, 2021 | 8:29 PM

मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सलमान खानचा पनवेलमध्ये आज सकाळी सापानं कहर केला. सापानं सलमानला दंश केला. लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता. सलमानचं फार्म हाऊस पनवेलमध्ये ज्या ठिकाणी आहे, तिथं सर्रास सरपटणारे प्राणी आढळून येतात. तिथं साप दिसणं, यात नवीन काहीतरी दिसण्यासारखं नसून, ती एक सर्वसाधारण गोष्ट आहे. पण त्याच सापाला काय माहिती की भाईजान सलमान खान सेलिब्रिटी आहेत ते? भाईजान सलमान खानला (Salman Khan) रविवारी सकाळी साप चावला. बातमी वायूवेगानं चाहत्यांपर्यंत पोहोचली. सलमानच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.