AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? जयंत पाटील यांचा सवाल

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रकल्प गुजरातला जात असताना कोण कोण गप्प बसलं? याचं उत्तर सत्तारुढ पक्षाला द्यावंच लागेल असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? जयंत पाटील यांचा सवाल
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 14, 2022 | 10:57 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ?  असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील( Jayant Patil) यांनी उपस्थित केला आहे. वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरुन महाराष्ट्रात राजकीय रणकंदान माजले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रकल्प गुजरातला जात असताना कोण कोण गप्प बसलं? याचं उत्तर सत्तारुढ पक्षाला द्यावंच लागेल असे जयंत पाटील म्हणाले.

हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.

वेदांता प्रकल्प आला असता तर महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा झाला असता. आमचं सरकार होतं तेव्हा फॉसकॉन्सच्या लोकांना सुभाष देसाई भेटले होते असेही जयंत पाटील यांनी सांगीतले.

या प्रकल्पासाठी तळेगावची जागा पूर्णपणाने मान्यता असणारी आहे. आता प्रकल्प गुजरातला गेलाय.  त्या ठिकाणी दलदल आहे. त्यामुळे कंपनीचं नुकसान होणार आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

आमचं सरकार असताना ३९ हजार कोटींच्या सवलती देऊ केल्या होत्या. आता केंद्राने काही बदल केल्या की काय माहिती नाही. पण महाराष्ट्राने हा प्रकल्प गमवण्याचं कुठलंही कारण नाही.

त्यांच्यावर कदाचीत दबाव आहे म्हणून त्यांना तसं बोलावं लागत असेल. पण महाराष्ट्र गुजरातच्या कितीतरी पट पुढे आहे असा असताना प्रक्लप येथून गेला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं