गायरान जमिनींसंदर्भात महत्वाची बातमी; नोटीस बजावण्याबाबत सरकारची ठाम भूमिका, पाहा…
राज्यभरातील गायरान जमीनींवर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. पाहा व्हीडिओ....
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनींसदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून असलेल्या जमिनी आणि लोकांची घरं रिकामी करावी लागणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात काही भागात नोटीसही देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील गायरान जमीनींवर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना आता नव्यानं नोटीस बजावण्यात येणार आहे.
Follow Us
Latest Videos
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
