कोळशाभावी राज्यात वीज संकट, दोन दिवस पुरेल इतकाच साठा
राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे.
राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. कोळसा नसल्याने वीज निर्मितीमध्ये घट झाली आहे. परिणामी राज्याला भारनियमांच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

