Bhai Jagtap | ‘मतं फुटल्याबाबत गांभीर्यानं विचार व्हायला हवं’

परवा दिल्लीला आंदोलन आहे. त्यामुळे सर्व आमदार दिल्लीला जाणार आहोत. मी आमच्या पक्षश्रेष्ठीला सर्व सांगणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यावर चर्चा करून आम्ही कारवाई करू. अपक्षांनी ज्यांनी शब्द दिला होता, त्यांनी तो पाळला. एवढे मी ठामपणे सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी दिले आहे.

| Updated on: Jun 21, 2022 | 12:37 AM

मुंबई : आतिशय धक्कादायक असा हा निकाल आहे. राजकारणात उलट सुलट होत असते. पण ज्या प्रकारे हांडोरेंचा पराभव झाला. त्याचे दुःख मला माझ्या विजयापेक्षा जास्त आहे. विरोधकांनी जो काही प्लान केला तो मान्यच करावा लागेल. राज्यसभेचे अपक्षावर खापर फोडले गेले. मात्र या निवडणुकीत सर्व पक्षाची मतं फुटले आहेत. त्याच्यावर अभ्यास करावाचं लागेल. उद्या आम्ही सर्वे बसून चर्चा करू. अतिशय वाईट प्रकारे हंडोरेंचा पराभव झाला. त्याचे खरंच मला फार धक्का बसला आहे. मी उद्या दिल्लीला जात आहे. परवा दिल्लीला आंदोलन आहे. त्यामुळे सर्व आमदार दिल्लीला जाणार आहोत. मी आमच्या पक्षश्रेष्ठीला सर्व सांगणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यावर चर्चा करून आम्ही कारवाई करू. अपक्षांनी ज्यांनी शब्द दिला होता, त्यांनी तो पाळला. एवढे मी ठामपणे सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी दिले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.