भारत जोडो यात्रेतून काय शिकले? राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितलं…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. पाहा ते काय म्हणाले...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. भारत जोडो यात्रेतून बरंच काही शिकता आलं. लोकांचे प्रश्न जाणून घेता आले. लोकांच्या समस्या जाणून घेता आल्या. तरूणांचे प्रश्न ऐकता आले. या लोकांना भेटून मी स्वत: फार समृद्ध झालो, असं राहुल गांधी म्हणाले. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत विचारलं, “ये रिश्ता क्या कहलाता है?”, असं सवालही राहुल गांधी यांनी विचारला.
Published on: Feb 07, 2023 03:47 PM
Latest Videos
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....

