Maharashtra Lockdown | संचारबंदीमुळे मजूर परतीच्या वाटेला, रेल्वे, बसस्थानकावर गर्दी
Maharashtra Lockdown | संचारबंदीमुळे मजूर परतीच्या वाटेला, रेल्वे, बसस्थानकावर गर्दी
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही अनेक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी घाई करत आहेत. ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचच हा रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
