Cyclone Remal Impact : रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, ‘या’ राज्याला बसला सर्वाधिक तडाखा

रेमल चक्रीवादळामुळे आतपर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम या राज्याला बसला आहे. मिझोराममध्येच २९ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, मदत पथकांनी आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले

Cyclone Remal Impact : रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला बसला सर्वाधिक तडाखा
| Updated on: May 30, 2024 | 12:51 PM

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल नावाचं चक्रीवादळ धडकल्याने तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच धांदल उडाली आहे. रेमल चक्रीवादळामुळे आतपर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम या राज्याला बसला आहे. मिझोराममध्येच २९ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, मदत पथकांनी आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले असून रेमलचा फटका बसलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले झाले आहे. यासह वीज आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम बंगाल किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडल्याने बरीच घरे उद्ध्वस्त झाली आहेत. यासह वीजवाहिन्या तुटल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. रेमल चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेले मिझोराम हे राज्य आहे.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.