हवामान
समान्यपणे रोजच्या तापमानाला हवामान असं म्हटलं जातं. वातावरणातील बदल हा सुद्धा हवामानाचा एक भाग आहे. भारतात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे चार ऋतू आहेत. रोजचं वातावरण कसं असेल? यंदाचा पावसाळा कसा असेल? वादळ येणार की नाही? आलं तर कुठपर्यंत येईल? वातावरणातील बदल काय असणार? याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो. त्यानुसार शेतकरी आपली तयारी करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हवामान खात्याकडून हवामानाबाबतचा वेळोवेळी इशारा दिला जातो.
मोठी बातमी! बापरे…राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत पाणीटंचाईचीही झळ
राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 1 मार्च 2026 ते 20 एप्रिलदरम्यान राज्यभरात उष्माघाताचे तीन रुग्ण आढळले असून, अकोला, नंदुरबार आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 29, 2026
- 1:10 pm
भारतावर सुपर एल निनोचे महाभयंकर संकट, दुष्काळाचा गंभीर इशारा; पुढचे दिवस कठीण!
भारतावर सुपर एल निनोचे संकट येऊ शकते. हे संकट जर आले तर भारताला दुष्काळाला तंड द्यावे लागेल. तसेच पाऊसही कमी होऊ शकतो. म्हणूनच प्रशासनाला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Apr 28, 2026
- 7:07 pm
सूर्याचा का वाढला इतका पारा? भयंकर दुष्काळ, उष्णतेच्या तीव्र झळा, सुपर अल-निनोमुळे का पडला देश काळा-निळा
Super El Nino: देशात आणि राज्यात सूर्य आग ओकत आहे. देश जणू काळा निळा झाला आहे. उष्माघाताचे अनेक रुग्ण दाखल होत आहे. दुपारी रस्त्यावर शुकशुकाट आहे. काय आहे हे Super El Nino?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 28, 2026
- 4:25 pm
Gadchiroli Tempreture Update | विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प
पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा 42 ते 47 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचला असून, गडचिरोलीतही 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत जनजीवन विस्कळीत झाले असून, गडचिरोली–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 28, 2026
- 4:23 pm
उन्हामुळे देशभरात मृत्यू, सरकारने तडकाफडकी ते पाऊल उचललंच, आता नागरिकांना…
सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघातच्या प्रकरणांतही लक्षणीयरित्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Apr 27, 2026
- 8:51 pm
देशासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; जाणून घ्या टॉप 10 शहरांचं तापमान
देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. जाणून घेऊयात देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांबद्दल.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 27, 2026
- 6:20 pm
Yavatmal Temperature | पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे यवतमाळकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. काल शहरातील कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, आजही तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 27, 2026
- 4:19 pm
राज्याच्या या भागात उष्णतेची लाट, तापमान 47 अंशांवर… 24 तासांसाठी IMD कडून अलर्ट जारी
IMD Heatwave Alert : विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम असून, काही भागात तापमान 47°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Apr 27, 2026
- 2:55 pm
Maharashtra Temperature Today : पुढील 4 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून अजिबात बाहेर..
Maharashtra Temperature Today 27th April 2026 : देशातील तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात सुर्य आग ओकताना दिसत आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Apr 27, 2026
- 1:02 pm
Amravati Heat Wave | विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
राज्यभर उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अमरावतीमध्ये काल तापमानाने 46 अंशांचा टप्पा गाठत गेल्या सात वर्षांचा विक्रम मोडला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 27, 2026
- 10:29 am
सावधान! दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, थेट प्रशासनाचा अलर्ट..
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला. आज राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
- शितल मुंडे
- Updated on: Apr 27, 2026
- 7:12 am
महाराष्ट्राला उन्हाचा तडाखा; उष्माघातामुळे 3 बळी, कोंबड्याही दगावल्या, शाळांना सुट्टी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान?
राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल 44 ते 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोद झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 26, 2026
- 3:47 pm