Video | लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला : चंद्रकांत पाटील
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं भाजपनं म्हटलंय.
मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं असून हा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत निर्णय घेतल्यानंतर भापजने ही प्रतिक्रिया दिली.
Follow Us
Latest Videos
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली

