Video | लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला : चंद्रकांत पाटील
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं भाजपनं म्हटलंय.
मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं असून हा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत निर्णय घेतल्यानंतर भापजने ही प्रतिक्रिया दिली.
Follow Us
Latest Videos
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...

