Fadnavis on thackeray | फडणवीसांचं हनुमान चालिसा म्हणत ठाकरे सरकारला आव्हान

ज्या प्रकारे हे सरकार वागत आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. नवनीत राणा यांना कस्टडीमध्ये अत्यंत हीन वाईट वागणूक दिली. त्यांना प्यायला पाणी दिलं नाही. वॅाशरूमला जाऊ दिलं नाही. याबद्दल त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी तक्रार केली आहे. कस्टडीमध्ये अशाप्रकारे हिन वागणूक दिली जातेय, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

| Updated on: Apr 25, 2022 | 7:39 PM

मुंबई : आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांना अटक आणि न्यायालयीन कोठडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशआणा साधला. राणांसोबत काय सुरुंय. त्यांनी नेमक काय बोलले होते ? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का ? आजीकडे गेल्यावर आजीन काय सुनावलंय ते आपण आधीच बघितलं आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. हनुमान चालिसा म्हणल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, असे बोलतच देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसा पठण करीत आता आमच्यावर राजद्रोह लावा असे म्हटले आहे. ज्या प्रकारे हे सरकार वागत आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. नवनीत राणा यांना कस्टडीमध्ये अत्यंत हीन वाईट वागणूक दिली. त्यांना प्यायला पाणी दिलं नाही. वॅाशरूमला जाऊ दिलं नाही. याबद्दल त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी तक्रार केली आहे. कस्टडीमध्ये अशाप्रकारे हिन वागणूक दिली जातेय, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.