राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्यानं या जिल्ह्यात येत्या काही दिवसात निवडणुका घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
| Updated on: Sep 13, 2021 | 8:39 AM

राज्यात लवकरच पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका होणार आहेत. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्यानं या जिल्ह्यात येत्या काही दिवसात निवडणुका घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्यास राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.