राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी; गोपीचंद पडळकर यांची टीका
आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
सांगली : राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे. अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणार नाहीतर एक दिवस हा पक्ष पूर्णपणे संपणार आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अजित पवार यांनी बारामतीमधील 44 गावांना वंचित ठेवलं आहे. जरी ते एक लाख मतांनी निवडून आले असले तरी त्यांनी एक लाख टक्के बारामतीच्या लोकांना त्यांनी फसवलं आहे, असं पडळकर म्हणालेत.
Latest Videos
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

