Iran- Israel War | भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दाखल
युद्ध थांबल्यानंतर लगेचच एक आंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
आखाती देशातील युद्ध गेल्या 40 दिवसांपासून सुर होतं. इरण- इस्त्रायलमध्ये आजूनही तणाव कायम असला तरी अमेरिका आणि इरणमध्ये सीजफायर झालं आहे. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले. आता हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच एक आंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय तेलवाहू जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘ग्रीन आशा’ हे भारतीय जहाज तब्बल 15 टन एलपीजी घेऊन मुंबईत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. जहाज होर्मुझची सामुद्रधुनी पार करून अखेर भारतात आलं आहे. जर कायमचं युद्धविराम झालं तर लवकरच जगभरातील ऊर्जा स्रोतांचा पुरवठा सुरळीत होईल.
Published on: Apr 09, 2026 01:22 PM
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!

