Beed: बीडमध्ये पहिल्याच पावसात पूल पडल्याने गावांचा संपर्क तुटला

निकृष्ट दर्जाचं काम रोखण्याचा प्रयत्नही आम्ही केला होता. याबरोबरच तहसीलदार , कलेक्टर यांच्याकडेही आम्ही तक्रार केली होती मात्र याची कुठेही दाखल घेण्यात आलेली नाही . आता माणसे वाहून गेल्यावर शासन दाखल घेणारा का अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Beed: बीडमध्ये पहिल्याच पावसात पूल पडल्याने गावांचा संपर्क तुटला
| Updated on: Jun 20, 2022 | 6:09 PM

बीड – राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाला सुरुवात होताच बीडमधील(Beed) विकास कामांची दयनीयस्थिती समोर आली आहे. पहिल्या पावसातच बीडमधील पूल पडला आहे. पूल पडल्याने जवळपास 13  गावांचा( villages) संपर्क सुटल्याचे समोर आले आहे. संबधीवत घटनेबाबत लोकप्रतिनिधीना सांगूनही आद्यपही दुरुस्तीच काम हाती घेण्यात आले आहे. पुलाचे ( bridge)निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचं काम रोखण्याचा प्रयत्नही आम्ही केला होता. याबरोबरच तहसीलदार , कलेक्टर यांच्याकडेही आम्ही तक्रार केली होती मात्र याची कुठेही दाखल घेण्यात आलेली नाही . आता माणसे वाहून गेल्यावर शासन दाखल घेणारा का अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

 

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.