समुद्रात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, भारतीय नौदलानं जहाजातील लोकांना बाहेर काढलं
तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे.
मुंबई:तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे. या दरम्यान कुलाब्याजवळील एका जहाजावर अडकलेल्या दहा लोकांना भारतीय नौदलानं सुखरुप बाहेर काढलं आहे. याशिवाय जहाजावर अनेक व्यक्ती अडकून पडलेल्या असल्याची देखील माहिती मिळतं आहे. तोत्के चक्रीवादळ सोमवार गुजरातकडे सरकलं मात्र, आज देखील त्याचा परिणाम मुंबईत जाणवत आहे.
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
