समुद्रात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, भारतीय नौदलानं जहाजातील लोकांना बाहेर काढलं
तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे.
मुंबई:तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे. या दरम्यान कुलाब्याजवळील एका जहाजावर अडकलेल्या दहा लोकांना भारतीय नौदलानं सुखरुप बाहेर काढलं आहे. याशिवाय जहाजावर अनेक व्यक्ती अडकून पडलेल्या असल्याची देखील माहिती मिळतं आहे. तोत्के चक्रीवादळ सोमवार गुजरातकडे सरकलं मात्र, आज देखील त्याचा परिणाम मुंबईत जाणवत आहे.
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
