Kishori Pednekar | अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर
महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात आहे. पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार असल्याचं महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितल्यात.
Follow Us
Latest Videos
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
