Kishori Pednekar | अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर
महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात आहे. पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार असल्याचं महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितल्यात.
Follow Us
Latest Videos
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
