Kishori Pednekar | अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर
महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात आहे. पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार असल्याचं महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितल्यात.
Latest Videos
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
