Kishori Pednekar | अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर
महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात आहे. पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार असल्याचं महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितल्यात.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
