राज्य सरकार जनरल डायरची औलाद? येत्या काळात शेतकरी धडा शिकणार; राजू शेट्टी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...
इचलकरंजी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय?, असा सवाल त्यांनी केलाय. शेतक-यांवर गुन्हे दाखल करून वेठीस धरलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असं राजू शेट्टी म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 07:23 AM
Latest Videos
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

