एसटी बंदचा ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका, 40 टक्के विद्यार्थी गैरहजर
राज्यभर एसटीचा संप सुरु आहे. पण या संपाचा परिक्षेच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. एसटी बंद असल्याने परीक्षा असुनंही अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत.
नागपूर : राज्यभर एसटीचा संप सुरु आहे. पण या संपाचा परिक्षेच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय. एसटी बंद असल्याने परीक्षा असुनंही अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत. त्यामुळे एसटी सुरु करण्याची मागणी शिक्षकांनी केलीये शिक्षकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.
Follow Us
Latest Videos
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर

