16 MLAs Disqualification | 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी देणार, राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच म्हटले…

VIDEO | 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी घेणार? काय असेल प्रक्रिया? राहुल नार्वेकर यांनी सविस्तर मांडली भूमिका

16 MLAs Disqualification | 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी देणार, राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच म्हटले...
| Updated on: May 16, 2023 | 3:01 PM

मुंबई : गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय दिला. यानिर्णयानंतर राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तार आणि १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील (16 MLAs Disqualification ) निर्णय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय कधी घेणार? काय असेल प्रक्रिया? यावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय, त्याच मी अभिनंदन करतो. म्हणत राहुल नार्वेकर म्हणाले, माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका आहेत, लवकरच निर्णय घेणार आहे. ठाकरे गटाच कोणतही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही. घाईत चुकीचा निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. 16 आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोर्टाला निर्णय घ्यायाला. 10 महिने लागले. राजकीय पक्ष कोण? हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाल तीन-सहा महिन लागले, मग मी दोन महिन्यात कसा निर्णय घेऊ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि जो निर्णय येईल, तो नियम आणि घटनेनुसारच असेल, असेही स्पष्टपणे आपले मत मांडले.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.