सरकारी यंत्रणांचा गैरवापर; देशातील लोकशाही धोक्यात आहे – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांचं देशातील गैरभाजपशासित मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केलंय.
ममता बॅनर्जी यांचं देशातील गैरभाजपशासित मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केलंय. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपविरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

