सरकारी यंत्रणांचा गैरवापर; देशातील लोकशाही धोक्यात आहे – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांचं देशातील गैरभाजपशासित मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केलंय.
ममता बॅनर्जी यांचं देशातील गैरभाजपशासित मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केलंय. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपविरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
Follow Us
Latest Videos
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

