Jitendra Awhad | मुंबईत म्हाडाची 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी निघणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

पहाडी गोरेगाव इथल्या घरांसाठी ही लॉटरी असेल, त्या इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झालं आहे. यात दुर्बल घटकांसाठी 1947 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न 227, उच्च उत्पन्न गट 105, वन रुम किचन 25 लाखाच्या आत असेच प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार आहे.

| Updated on: Jan 10, 2022 | 6:41 PM

मुंबई : मुंबईत म्हाडाच्या 3015 घरांसाठी निघणार लॉटरी निघणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. पहाडी गोरेगाव इथल्या घरांसाठी ही लॉटरी असेल, त्या इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झालं आहे. यात दुर्बल घटकांसाठी 1947 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न 227, उच्च उत्पन्न गट 105, वन रुम किचन 25 लाखाच्या आत असेच प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार आहे. पुण्यालाही 100 एकर जागा घेतली आहे. ठाण्यात घरे बांधतो आहे. सातारा, सोलापूर, सांगली, मिरज जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहे तिथे इमारती बांधून लोकांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल. म्हाडाच्या घरांचा दर खाजगी बिल्डरांपेक्षा 60 टक्के दर कमी आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.