राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

सरकारमधील मंत्र्यांना अटक होत असून यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले तर चंद्रकांत पाटील यांनी राजवट लागू होणार असा सूचक इशाराही दिला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा
| Updated on: Feb 24, 2022 | 11:06 PM

मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांनाही मंत्री असतानाच ईडीकडून अटक करण्यात आली. त्यामुळे हे सरकार कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे भाजपचे नेते सांगत आहे. सरकारमधील मंत्र्यांना अटक होत असून यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले तर चंद्रकांत पाटील यांनी राजवट लागू होणार असा सूचक इशाराही दिला आहे. सरकारचे मंत्री जेलमध्ये जात असल्याने व 22 वेळा सरकारकडून पायमल्ली करुनही सरकार का पडणार नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास, सरकार घटनात्मक तरतुदींनुसार चालणार नसल्यास, राज्यानं केंद्राचे महत्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास आणि सरकारनं बहुमत गमावल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असते. मात्र अशी परिस्थिती राज्यात दिसत नसून ठाकरे सरकारची बाजू भक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.