सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
काही काळ सोडला तर इतर वेळेस फडणवीसांकडे सत्ता होती. तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय. पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीसांना आशीर्वाद का देतील? अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
नाशिक दत्तक घेतल्यावर 2 वर्षच सत्तेची मिळाली. त्यामुळे नाशिकसाठी फारसं काही करता आलं नाही, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी फडणवीस यांना जोरदार उत्तर दिलं आहे. काही काळ सोडला तर इतर वेळेस फडणवीसांकडे सत्ता होती. तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय. पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीसांना आशीर्वाद का देतील? अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!
Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं पत्र
30 वर्षांनंतर कमबॅक करणार मीनाक्षी शेषाद्री? दिसणार या वेब सीरिजमध्ये
मोठी बातमी! कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अटक काय?
कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात..
सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...